लक्ष्मी प्रतुरी स्मरण करत आहेत हरवलेल्या पत्र लेखनाच्या कलेबद्दल. आणि आपल्याला सांगत आहेत मृत्युपूर्वी वडिलांनी लिहिलेल्या काही टाचणाच्या मालिके बद्दल . त्यांच्या या छोट्या पण हृदयस्पर्शी भाषणावरून तुम्हालाही स्फूर्ती होईल, कागद आणि लेखणी हातात घ्यायची.

