दहा कोटी लोकांना घर मिळवून देण्याची एक महत्वाकांक्षी योजना
मुंबई, दिल्ली, चेन्नई, कोलकाता, पूर्ण भारतातल्या सर्व प्रमुख शहरांमधील एक समान बाब आहे - कामाच्या शोधात आलेल्या लोकांचे ते स्वागत करतात. पण या स्वागत आणि मोकळेपणा च्या दुसर्या बाजूला काय आहे ? दुर्दैवाची गोष्ट अशी आहे कि जवळजवळ १० कोटी लोकांसाठी घराची कमतरता आहे, ज्यातले बरेच जन बेकायदेशीर वस्त्यांमधून राहतात. डॉ गौतम भान एक मानवी वस्ती तज्ञ, संशोधक निर्भयपणे या समस्येवर उत्तर शोधात आहेत. ते शहरी भारतासाठी नवीन दृष्टिकोनाचा विचार करतात, जिथे प्रत्येक व्यक्ती कडे एक सुरक्षित आणि राहण्यायोग्य घर असेल.

