कथा ऐकताना कल्पनांना वाव मिळतो, कथाकथन आपल्याला सांस्कृतिक भिंतींपल्याड नेतं, नवनवे अनुभव कवेत घेता येतात, दुसर्यांच्या भावनांशी तादात्म्य पावता येतं. एलिफ शफाक या साध्याशाच कल्पनेचा विस्तार करताना प्रतिप्रादन करत आहेत की साहित्य खुज्या अस्मितांच्या राजकारणावर मात करू शकतं.
